विवेकानंद अमृत १०३
जे सुकुमार आहे; शक्तीपूर्ण, आरोग्यपूर्ण आणि कुशाग्र बुद्धियुक्त आहे तेच परमेश्वराजवळ जाते असे वेदवचन आहे . म्हणून उठा ! स्वतःचे भवितव्य ठरविण्याचा क्षण हाच आहे . जोपर्यंत तुम्हामध्ये तारुण्याची तडफ आहे, जोवर तुम्ही थकले-भागलेले, फिकटलेले, गळालेले असे झालेला नाहीत, उलट तारुण्याच्या उत्साहाने आणि टवटवीने मुसमुसलेले आहात तोपर्यंत निश्चय करा ! उठा, काम करा !नुकतेच उमललेले, न हाताळलेले, वास न घेतलेले पुष्पच ईश्वराच्या चरणी अर्पण करायचे असते ! हीच ती शुभ घडी आहे .
जे सुकुमार आहे; शक्तीपूर्ण, आरोग्यपूर्ण आणि कुशाग्र बुद्धियुक्त आहे तेच परमेश्वराजवळ जाते असे वेदवचन आहे . म्हणून उठा ! स्वतःचे भवितव्य ठरविण्याचा क्षण हाच आहे . जोपर्यंत तुम्हामध्ये तारुण्याची तडफ आहे, जोवर तुम्ही थकले-भागलेले, फिकटलेले, गळालेले असे झालेला नाहीत, उलट तारुण्याच्या उत्साहाने आणि टवटवीने मुसमुसलेले आहात तोपर्यंत निश्चय करा ! उठा, काम करा !नुकतेच उमललेले, न हाताळलेले, वास न घेतलेले पुष्पच ईश्वराच्या चरणी अर्पण करायचे असते ! हीच ती शुभ घडी आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा