शुक्रवार, १० मे, २०१३

विवेकानंद अमृत ९७

                           विवेकानंद अमृत ९७ 

     पाश्चिमात्य आणि आर्य स्त्रियांचे जीवनादर्श अगदी भिन्न टोकांचे आहेत . पाश्च्यात्यांकडे स्त्री ही  अध्यात्ममार्गावर असलेल्यांना धोकादायक अशी गोष्ट मानली जाते . स्त्रीला कोणतेही धार्मिक संस्कार करण्याचा, अगदी पशुबळी देण्याचासुद्धा अधिकार नाही . उलट आर्यांमध्ये स्त्री ही ' सह्धर्मचारिणी ' आहे . तिच्याशिवाय धार्मिक संस्कार होऊच शकत नाही .  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा