बुधवार, १ मे, २०१३

विवेकानंद अमृत ८८

                           विवेकानंद अमृत ८८ 

     जे तथाकथित युरोपियन पंडित आहेत ते सांगत असतात की, आर्य कुठूनतरी बाहेरून हिंदुस्थानात आले . त्यांनी येथील एतद्देशियांकडून  भूमी बळकावली . त्यांना नामशेष  केले . या साऱ्या तद्दन खोट्या गोष्टी आहेत . मूर्खांच्या वल्गना आहेत . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा