विवेकानंद अमृत ११७
पाश्चात्य आणि आपण यांच्यात असलेला महत्वाचा फरक म्हणजे त्यांच्यात राष्ट्रीय भावना जागृत आहे आणि आपल्यात नाही संस्कृती आणि शिक्षण हे पाश्चात्य देशांमध्ये तळागाळापर्यंत पोहोचले आहे; आपल्याकडे पोहोचलेले नाही . हिंदुस्थानातील आणि अमेरिकेतील उच्चवर्णीयांच्यात फारसा फरक नाही . पण या दोन देशांतल्या बहुजन समाजांमध्ये भयानक मोठी दरी आहे . ब्रिटिशांना हिंदुस्थान जिंकणे इतके सहज का शक्य झाले ? कारण त्यांच्यातील राष्ट्रभावना जागृत आहे आणि आपल्यातली नाही .
पाश्चात्य आणि आपण यांच्यात असलेला महत्वाचा फरक म्हणजे त्यांच्यात राष्ट्रीय भावना जागृत आहे आणि आपल्यात नाही संस्कृती आणि शिक्षण हे पाश्चात्य देशांमध्ये तळागाळापर्यंत पोहोचले आहे; आपल्याकडे पोहोचलेले नाही . हिंदुस्थानातील आणि अमेरिकेतील उच्चवर्णीयांच्यात फारसा फरक नाही . पण या दोन देशांतल्या बहुजन समाजांमध्ये भयानक मोठी दरी आहे . ब्रिटिशांना हिंदुस्थान जिंकणे इतके सहज का शक्य झाले ? कारण त्यांच्यातील राष्ट्रभावना जागृत आहे आणि आपल्यातली नाही .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा