११२ नराचा नारायण
१
या देशात विभिन्न मतवाद होते. परंतु इतके असूनही आम्ही आपले मूळ तत्व विसरलो नाही. हेच भारताचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक व्यक्ती व्यक्तीमध्ये दैवी अंश असल्याची अनुभूती प्राप्त झाली आणि नराचा नारायण होऊ शकतो याबद्दलची खात्री झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा