रविवार, २४ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २९५

                    विवेकानंद अमृत २९५

     मला असे म्हणायचे नाही की, बाकी सगळ्या गोष्टी निरर्थक आहेत . राजकीय आणि सामाजिक सुधारणा आवश्यक आहेतच . पण त्या दुय्यम आहेत . येथे सदैव धर्मालाच प्राधान्याचे स्थान आहे .  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा