शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २८५

                      विवेकानंद अमृत २८५

     राजकीय स्वामित्व हा एखाद्या देशाचा प्राणस्वर असू शकेल . धर्म आणि अन्य गोष्टी हे त्या स्वराचे संवादी स्वर असतील . पण हा एक देश असा आहे की, अध्यात्म आणि चरम त्याग हेच इथले जीवनस्वर आहेत . या देशाचे सूत्र असे की, दिसणारे-भासणारे जग ही दोन दिवसांची माया आहे . म्हणून आत्मदर्शनापुढे विज्ञान, उपभोग, सत्ता,संपत्ती, नांव, कीर्ती या सर्व गोष्टी दुय्यम आहेत . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा