रविवार, १७ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २८८

                      विवेकानंद अमृत २८८

     विनाश आणि मृत्यू यांच्या राखेत आजही आपल्या राष्ट्रीय जीवनाचे निखारे धगधगत आहेत . या देशाचे जीवन म्हणजे धर्म . याला धर्माचीच भाषा उमगते . धर्म हेच याचे प्राणतत्व .  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा