विवेकानंद अमृत २९०
दहा सहस्र वर्षांचा आपला राष्ट्रीय जीवनाचा प्रवास जर चुकीचाच आहे असे आपल्याला वाटत असेल तर त्याला आता इलाज नाही . आता नवीन राष्ट्रीय स्वभाव घडवायला बसले तर त्याचा परिणाम विनाशातच होईल .
दहा सहस्र वर्षांचा आपला राष्ट्रीय जीवनाचा प्रवास जर चुकीचाच आहे असे आपल्याला वाटत असेल तर त्याला आता इलाज नाही . आता नवीन राष्ट्रीय स्वभाव घडवायला बसले तर त्याचा परिणाम विनाशातच होईल .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा