मंगळवार, १९ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २९०

                      विवेकानंद अमृत २९०

     दहा सहस्र वर्षांचा आपला राष्ट्रीय जीवनाचा प्रवास जर चुकीचाच आहे असे आपल्याला वाटत असेल तर त्याला आता इलाज नाही . आता नवीन राष्ट्रीय स्वभाव घडवायला बसले तर त्याचा परिणाम विनाशातच होईल .  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा