गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २९९

                       विवेकानंद अमृत २९९

     आधुनिक काळात हिंदुस्थानावर पठाण घराण्यांनी स्वाऱ्या केल्या . कित्येक घराणी आली आणि गेली . पण कोणाचाच हिंदुस्थानच्या साम्र्याज्यावर जम बसू शकला नाही . कारण ते सर्व हिंदू धर्मावर हल्ले चढवत होते . त्या मानाने मोगलांनी हिंदूंच्या धर्माला फारसा धक्का लावला नाही . आणि म्हणूनच मोगल घराण्यांनी जास्त दृढपणे सत्ता चालविली . एवढेच नव्हे तर त्यांच्या साम्राज्याचा आधार हिंदूच होते .  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा