विवेकानंद अमृत २७४
योग्य आणि अयोग्य कल्पनांच्या या मंथनातून हिंदुस्थानच्या भविष्यकालाबद्धल काही आशेचे चिन्ह दिसू लागले आहे . हिंदुस्थानातील प्राचीन कल्पना आणि पाश्चात्य देशांकडून नव्याने आलेल्या कल्पना यांचा जो संघर्ष झाला, त्यातून हिंदुस्थानला नव्यानेच जाग येऊ लागली .
योग्य आणि अयोग्य कल्पनांच्या या मंथनातून हिंदुस्थानच्या भविष्यकालाबद्धल काही आशेचे चिन्ह दिसू लागले आहे . हिंदुस्थानातील प्राचीन कल्पना आणि पाश्चात्य देशांकडून नव्याने आलेल्या कल्पना यांचा जो संघर्ष झाला, त्यातून हिंदुस्थानला नव्यानेच जाग येऊ लागली .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा