विवेकानंद अमृत २४
नीट आत्मपरीक्षण करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की , प्रत्येक दुःख आपल्या कर्मानेच आपल्या वाट्याला येत असते . त्याचे अर्धे श्रेय तुमच्याकडे जाते आणि अर्धे जगाकडे जाते . या विचाराने मनाला सांत्वना मिळेल . या सर्व परीक्षणातून तुमच्या मनात आशेचा एक किरण जागा होईल . ' बाह्य जग तर मी बदलू शकत नाही . पण माझे अंतर्जगत तर माझ्या निकट आहे . त्यावर माझे स्वामित्व आहे . जर माझ्यावर आघात करण्यासाठी बाह्य घटक आणि आंतरिक घटक हे दोन्ही कारणीभूत होतात , तर माझ्या हाती असलेल्या आंतरिक घटकांवर तरी मी नियंत्रण ठेवीन . मी खरोखर स्वतः च्या अंतर्जगताचा स्वामी असेन तर मी स्वतःवर आघात होऊ देणार नाही . '
नीट आत्मपरीक्षण करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की , प्रत्येक दुःख आपल्या कर्मानेच आपल्या वाट्याला येत असते . त्याचे अर्धे श्रेय तुमच्याकडे जाते आणि अर्धे जगाकडे जाते . या विचाराने मनाला सांत्वना मिळेल . या सर्व परीक्षणातून तुमच्या मनात आशेचा एक किरण जागा होईल . ' बाह्य जग तर मी बदलू शकत नाही . पण माझे अंतर्जगत तर माझ्या निकट आहे . त्यावर माझे स्वामित्व आहे . जर माझ्यावर आघात करण्यासाठी बाह्य घटक आणि आंतरिक घटक हे दोन्ही कारणीभूत होतात , तर माझ्या हाती असलेल्या आंतरिक घटकांवर तरी मी नियंत्रण ठेवीन . मी खरोखर स्वतः च्या अंतर्जगताचा स्वामी असेन तर मी स्वतःवर आघात होऊ देणार नाही . '
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा