रविवार, २४ फेब्रुवारी, २०१३

विवेकानंद अमृत - २२

                         विवेकानंद अमृत २२

     स्वतःच्या दोषांचे खापर इतरांवर फोडू नका . खंबीरपणे उभे रहा आणि त्यांची जबाबदारी स्वतः स्वीकारा . म्हणा : ' माझे दुःख हे माझ्याच कर्माचे  फळ आहे . त्यामुळे ते मीच पुसून टाकू शकतो . दुसऱ्या कोणी निर्माण केलेले मी पुसून टाकू शकणार नाही . म्हणून ताकदीने उभे रहा . धैर्यवान व्हा . सर्व दायित्व स्वतःच्या खांद्यावर घ्या आणि जाणून असा की, तुमचे भाग्य घडविणारे तुम्हीच आहात . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा