विवेकानंद अमृत - १७
मनुष्य जर शुभ विचार करीत असेल, शुभ कृती करीत असेल, तर त्याच्या मनावर संकलित परिणाम शुभ संस्कारांचा असेल आणि ते संस्कार त्याला त्याच्या इच्छेविरुध्दही चांगली कर्मे करण्यास भाग पाडतील. जर मनुष्याने अनेकानेक शुभकर्मे केलेली असतील तर त्याच्यात शुभकर्म प्रवृत्तीच अत्यंत बलवत्तर होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा