रविवार, १४ सप्टेंबर, २०२५

१४७ देशद्रोह

                                        १४७    देशद्रोह 

       गेल्या हजार वर्षांचे आपले जीवन अत्यंत खडतर, कष्टमय आहे. या काळात मूठभर तुर्क पठाण व मोंगलानी आपला देश पादाक्रांत करून आम्हाला गुलाम केले. हा दोष कोणाचा ? मुगल, पठाण व इंग्रजांचा का ? नाही, सुतराम नाही ! हा आमचाच दोष होय. आपल्या हिंदू समाजाचाच दोष होय. गेल्या हजार वर्षांत देशात स्वार्थ भावना प्रबल होत गेली. आपले कुटुंब, आपले दुकान, आपला मानसन्मान या भावनेतच आपण गुरफटून गेलो. आम्ही व्यक्तिगत व पारिवारिक स्वार्थापायी राष्ट्रघात करण्यासही कमी केले नाही. देशद्रोहही केला. इतकेच नव्हे तर आपल्याच लोकांनी स्वार्थ व परस्पर द्वेषापायी परकीयांना सहाय्य केले.

         जिस प्रकार पहिया तभी घूम सकता है जब उसकी धुरा पहिले के अंदर हो बाहर नहीं, और अपने से बाहर केंद्र वाले वृत्त का तो अस्तित्वही असंभव है | उसी प्रकार भारतीय जीवन भी यदि उसके जीवन का केंद्र भारत से बाहर रहा तो नष्ट-भ्रष्ट हुए बिना ना रहेगा |                                                                                     श्रीगुरुजी


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा