१४८ बहुसंख्य
१
गांधारांनी दीडशे वर्षे आक्रमणाशी उग्र संघर्ष केला. परंतु अखेर त्यांना पराभव पत्करावा लागला. इतिहासाचे म्हणणे असे आहे की इस्लामचा प्रसार त्यांच्या श्रेष्ठ तत्वज्ञानामुळे झाला नसून तलवारीच्या बळावरच लोकांना धर्मांतरित करूनच झाला. अशा प्रकारे गांधाराचे बळजबरीने धर्मांतर केल्यानंतरच गांधाराचे अफगाणिस्थान झाले. १९४७ मध्ये अर्धा पंजाब, सिंध, बलुचिस्तान व अर्धा बंगाल आपल्यापासून तुटून अलग झाले. काय कारण ? त्याचे एकच कारण आहे. ज्या ज्या भागात हिंदू अल्पसंख्याक झाले तो तो भाग हिंदुस्थानापासून तुटला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा