८४ आंदोलन
१
संघस्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीत महत्वाच्या राष्ट्रीय प्रश्नांवर संघ स्वयंसेवकांनी वेळोवेळी केलेली अभियाने, जनजागरण मोहिमा, जनमत निर्मितीसाठी योजलेली प्रचार अभियाने यांचा संघाच्या लोकप्रियतेत मोठा वाटा आहे. नैसर्गिक वा मानवनिर्मित संकटांमध्ये तसेच राष्ट्रजीवनाच्या विविध अंगांमध्ये स्वयंसेवकांनी बजावलेल्या भूमिकांमुळे कोट्यावधी भारतीयांची मने राष्ट्रप्रेमाने भारुन टाकणाऱ्या चळवळी देशात उभ्या राहिल्या आहेत.
- हो. वे. शेषाद्री
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा